पात्रता:-उमेदवार मान्यताप्राप्त
विद्यापिठाचा कोणत्याही शाखेचा पधवीधर असावा.जे उमेदवार पदवी परीक्षेच्या अंतीम
परीक्षेस बसले आहेत त्यांनाही पुर्व परिक्षेस बसता येईल.मात्र जुलै,ऑगष्ट २०१२
रोजी होनाय्रा मुख्य परिक्षेच्या वेळी पदवी परिक्षेचा निकाल हजर करावा लागेल.